tag:blogger.com,1999:blog-8084851769499739966.post2629770160349936477..comments2023-11-12T19:48:44.407+05:30Comments on पुन्हा एकदा जोशीपुराण: नवा भस्मासूरशेखर जोशीhttp://www.blogger.com/profile/06130888173840761048noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-8084851769499739966.post-88375552131609643212009-11-15T17:25:59.550+05:302009-11-15T17:25:59.550+05:30महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणे म्हणजे देशद्रोह आह...महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणे म्हणजे देशद्रोह आहे असं ज्यांना वाटतं, त्यांना वंदे मातरम नाकारणं हे स्वत:छ्या धर्माचं रक्षण वाटतं. कॉंग्रेसच्या राजकारणाला जनता वेळोवेळी बळी पडूनही पुन्हा कॉंग्रेसलाच निवडून आणते. निदान आता तरी लोकांनी सावध व्हावं.<br /><br />महाराष्ट्रात घडलेल्या अबूच्या ’धाडसी’ कृत्यासाठी त्याचा उत्तर भारतात सत्कार का करणार आहेत, ते अजूनही समजलं नाही. सपा. अबूला हिरो करून नवा भस्मासूर बनवत आहे, हे खरंच आहे.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.com